सगळ्या भावना शब्दात
उतरवता येतातच असं नाही,
कदाचित,
शब्दांच्या सीमेत भावनांना
जखडून ठेवणंच बरोबर नाही..
शांततेला आवाजासारखी सीमा नाही,
पण तिच्यातच खरं सामर्थ्य आहे..
न बोलता,
नुसत्या स्पर्शाने एकमेकांना समजून घेण्यातच,
तर प्रत्येक नात्याची परिपूर्णता आहे!
उतरवता येतातच असं नाही,
कदाचित,
शब्दांच्या सीमेत भावनांना
जखडून ठेवणंच बरोबर नाही..
शांततेला आवाजासारखी सीमा नाही,
पण तिच्यातच खरं सामर्थ्य आहे..
न बोलता,
नुसत्या स्पर्शाने एकमेकांना समजून घेण्यातच,
तर प्रत्येक नात्याची परिपूर्णता आहे!