Tuesday, February 5, 2013

Just a Thought..

सगळ्या भावना शब्दात
उतरवता येतातच असं नाही,
कदाचित,
शब्दांच्या सीमेत भावनांना
जखडून ठेवणंच बरोबर नाही..

शांततेला आवाजासारखी सीमा नाही,
पण तिच्यातच खरं सामर्थ्य आहे..
न बोलता,
नुसत्या स्पर्शाने एकमेकांना समजून घेण्यातच,
तर प्रत्येक नात्याची परिपूर्णता आहे!

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.